Flag of Indiaसत्यमेव जयते
UGLY INDIA MAHARASHTRA

५०० वर्षांपासून बंद होती राजाची कबर, उघडताच एकामागोमाग झाले १५ संशोधकांचे मृत्यू, आत काय होते?

पोलंडच्या एका राजाची ५०० वर्षे जुनी कबर उघडताच, एकामागून एक १५ शास्त्रज्ञांचा बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. सुरुवातीला लोकांना हा ममीचा शाप आहे असे वाटले. पण, मात्र, प्रयोगशाळेचा अहवाल आला, तेव्हा मृत्यूचे कारण काहीतरी वेगळेच निघाल

TV9 मराठी Fri, 31 Jul 2026 15:13
Read the original at TV9 मराठी ↗