CRISIS
INDIA
MAHARASHTRA
जगात हाहाकार! इराणकडून मोठी घोषणा, भारताला ज्याची प्रचंड भीती तेच घडले, जग संकटात..

इराण आणि अमेरिका युद्धात तणाव वाढला आहे. काही दिवस युद्धविरामाची चर्चा सुरू होती, त्यावेळी सर्वकाही शांत होते. पण आता पुन्हा तणाव वाढला. इराणकडून थेट होर्मुज खाडीही बंद करण्यात आली. तशी घोषणा त्यांनी केली.
Read the original at TV9 मराठी ↗