Flag of IndiaPulse Bharat सत्यमेव जयते
UGLY INDIA MAHARASHTRA

8 killed in Maharashtra road accident

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. पिकअप वाहन विहिरीत कोसळून 14 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

TV9 मराठी Sun, 14 Jun 2026 12:39
Read the original at TV9 मराठी ↗