Flag of Indiaसत्यमेव जयते
BAD INDIA MAHARASHTRA

रत्नागिरीच्या गणपतीपुळे येथे मोठी दुर्घटना, समुद्रात पोहायला गेलेली पाच मुले बुडाली

रत्नागिरीचा समुद्र किनारा अनेक पर्यटकांना आकर्षित करत असतो. मात्र हा समुद्र किनारा धोकादायक असून येथे पोहण्यास मनाई असतानाही अनेक पर्यटत समुद्रात उतरण्याचे धाडस करत असतात.

TV9 मराठी Sat, 20 Jun 2026 10:01
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗